जिल्हा परिषद नाशिक, महाराष्ट्र शासन
पारदर्शक प्रशासन, शाश्वत विकास आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
केंद्र शासन मानव विकास योजनेंतर्गत इ.8 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेतअसलेल्या व 1 कि.मी. ते 5 कि.मी अंतरावरुन पायी येणा-या ग्रामीण भागातील मुलींना सायकल घेणे करीता प्रती विद्यार्थीनी रु.5000/- या प्रमाणे अनुदान सबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात येते.
शालेय विद्यार्थ्यांना इ.1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठयपुस्तके पुरविण्यात येतात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणा-या शालेय विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात 2 गणवेश व बुट सॉक्स वाटप केले जातात. त्यासाठी शासनाकडून प्रती गणवेश रु.300/- व बुट सॉक्स रु.170/- प्रती विद्यार्थी प्राप्त होते.
इ.1 ली ते 10 वी इयत्तेत शिक्षण घेतअसलेल्या अनु.जमाती प्रर्वगातील विद्यार्थी यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागु करणेत आलेली आहे.सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे लाभ अदा करणेत येत आहे.व सदरची शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर अदा करणेत येते. 1.इ.1 ली ते 4 थी-रु.100/- प्रती महिना (एकूण 10 महिने) 2.इ.5 वी ते 7 वी-रु.150/- प्रती महिना (एकूण 10 महिने) 3.इ.8 वी ते 10वी -रु.200/- प्रती महिना (एकूण 10 महिने)
माननीय मुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण)
मा. उपमुख्यमंत्री
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
सभापती
📞 9999999999
उपसभापती
गटविकास अधिकारी (BDO)
सहाय्यक गटविकास अधिकारी
प्रभारी गटशिक्षणाधिकारी
ग्रामपंचायतींचा कारभार, विकास निधी वाटप आणि ग्रामसेवकांचे नियंत्रण.
शाळांचे व्यवस्थापन, शालेय पोषण आहार आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ.
ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, लसीकरण आणि माता-बाल संगोपन.
कळवण पंचायत समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात १०,००० वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
तालुक्यातील महिला बचत गटांना मार्गदर्शन आणि नवीन उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य वाटप कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला.
नवीन कृषी तंत्रज्ञान, बियाणे, ठिबक सिंचन आणि खते याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.